प्रशासकीय रचना
- 2 ऑक्टोंबर 1959 रोजी बलवंतराय मेहता समिती केंद्र सरकारने सत्तेचे विकेंद्रिकरण करण्यात आले.
- 22 जून 1960 वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली.
- वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार दिनांक-1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 हा कायदा संमत केला. जिल्हा स्तरावर त्रिस्तरीय कार्यपध्दती कार्यान्वित करण्यात आली. जिल्हास्तरावर जिल्हा परिषद व तालुका स्तरावर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली.